विवेकानंद अमृत २६३
आधुनिक सुधारणावाद्यांना हिंदुस्थानातील धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटू लागले . त्यांनी तसा प्रयत्न केला पण तो सपशेल फसला . कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वतः च्या धर्माचा अभ्यास केला होता आणि सर्व धर्माची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती .
आधुनिक सुधारणावाद्यांना हिंदुस्थानातील धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटू लागले . त्यांनी तसा प्रयत्न केला पण तो सपशेल फसला . कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वतः च्या धर्माचा अभ्यास केला होता आणि सर्व धर्माची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा