शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५९

                      विवेकानंद अमृत २५९

     आमच्या सुधारणावादी चळवळीनी पाश्चात्य सुधारणावाद्यांच्या  चळवळीची अविचारी नक्कल केली; पण त्या पद्धती हिंदुस्थानात उपयोगी नाहीत हे त्यांच्या लक्षात आले नाही . म्हणून आपल्याकडच्या सुधारणावादी  चळवळीना यश लाभले नाही . इतिहासकालापासून आपला जो समाजिक स्वभाव घडत आला आहे त्याचे जतन केलेच पाहिजे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा