विवेकानंद अमृत २५५
आपल्या जाती आणि इतर सामाजिक रचना या धर्माशी संबंधित आहेत असे वरवर वाटले तरी वस्तुतः तसे नाही . राष्ट्र म्हणून आपले रक्षण व्हावे यासाठी त्या रचनांची गरज होती . जेव्हा या रचनांची आत्मसंरक्षणासाठी आवश्यकता राहणार नाही तेव्हा त्या आपोआप नाश पावतील .
आपल्या जाती आणि इतर सामाजिक रचना या धर्माशी संबंधित आहेत असे वरवर वाटले तरी वस्तुतः तसे नाही . राष्ट्र म्हणून आपले रक्षण व्हावे यासाठी त्या रचनांची गरज होती . जेव्हा या रचनांची आत्मसंरक्षणासाठी आवश्यकता राहणार नाही तेव्हा त्या आपोआप नाश पावतील .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा