मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५५

                        विवेकानंद अमृत २५५

    आपल्या जाती आणि इतर सामाजिक रचना या धर्माशी संबंधित आहेत असे वरवर वाटले तरी वस्तुतः तसे नाही . राष्ट्र म्हणून आपले रक्षण व्हावे यासाठी त्या रचनांची गरज होती . जेव्हा या रचनांची आत्मसंरक्षणासाठी आवश्यकता राहणार नाही तेव्हा त्या आपोआप नाश पावतील .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा