मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६२

                  विवेकानंद अमृत २६२

     मी छातीठोकपाने सांगतो की, हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी धर्माच्या विनाशाची काहीएक आवश्यकता नाही . आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून धर्मतत्वांचे योग्य रीतीने पालन न झाल्यानेच झाली आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा