विवेकानंद अमृत ३२६
शतकानुशतके परकीय आक्रमणाचे आघात सहन केलेली हीच ती भारतभूमी . दुर्दम्य चैतन्य आणि अविनाशी जीवन यांसह एखाद्या शिळेहूनही दृढतेने जगात उभी असलेली हीच ती भूमी . हिचे जीवन हिच्या आत्म्यासारखेच अनादि-अनंत, अमृत आहे आणि अशा या भूमीचे आपण सारे संतान आहोत .
शतकानुशतके परकीय आक्रमणाचे आघात सहन केलेली हीच ती भारतभूमी . दुर्दम्य चैतन्य आणि अविनाशी जीवन यांसह एखाद्या शिळेहूनही दृढतेने जगात उभी असलेली हीच ती भूमी . हिचे जीवन हिच्या आत्म्यासारखेच अनादि-अनंत, अमृत आहे आणि अशा या भूमीचे आपण सारे संतान आहोत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा