शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३२९

                      विवेकानंद अमृत ३२९

     काही वैभवशाली राष्ट्रे उदयाला आली आणि अस्ताला गेली . काही काळ त्यांनी अमर्याद सत्ता उपभोगली आणि नंतर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी ती विरून गेली . मनुष्यजातीच्या इतिहासावर त्यांनी ठसा उमटविला तो इतकाच . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा