विवेकानंद अमृत ३२८
आपण अजून चैतन्यशाली आहोत . मनू जर आजच्या काळात परतून आला तर तो बिलकुल गोंधळून जाणार नाही . आपण कुठल्यातरी परक्या प्रदेशात आलो आहो असे त्याला वाटणार नाही . सहस्रो सहस्रो वर्षे विचार करून जे नीतीनियम येथे बसविलेले आहेत ते शतकानुशतकांच्या संचित अनुभवातून दृढमूल झालेले सामाजिक नियम कशानेही बदलत नाहीत . आघातामागून आघात होतात . त्यांचा परिणाम एवढाच होतो की हे नियम आणि चालीरीती अधिकच बलवत्तर होतात . अधिकच स्थिर होतात .
आपण अजून चैतन्यशाली आहोत . मनू जर आजच्या काळात परतून आला तर तो बिलकुल गोंधळून जाणार नाही . आपण कुठल्यातरी परक्या प्रदेशात आलो आहो असे त्याला वाटणार नाही . सहस्रो सहस्रो वर्षे विचार करून जे नीतीनियम येथे बसविलेले आहेत ते शतकानुशतकांच्या संचित अनुभवातून दृढमूल झालेले सामाजिक नियम कशानेही बदलत नाहीत . आघातामागून आघात होतात . त्यांचा परिणाम एवढाच होतो की हे नियम आणि चालीरीती अधिकच बलवत्तर होतात . अधिकच स्थिर होतात .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा