विवेकानंद अमृत ३४५
त्यांनी सोन्यारुप्याच्या अक्षरात काव्य लिहिले, रत्नांच्या स्वरगीतिका रचल्या, संगमरवरातून सौंदर्याचे चमत्कार घडविले, रंगांची माया उभी केली आणि स्वप्नसृष्टीतच आढळेल असे तलम पोत आपल्या पार्थिव हातांनी विणले . या सर्वांच्यामागे सहस्रावधी वर्षांचा हा बुद्धीप्रतिभेचा दुपदरी हिंदू प्राणस्वर होता .
त्यांनी सोन्यारुप्याच्या अक्षरात काव्य लिहिले, रत्नांच्या स्वरगीतिका रचल्या, संगमरवरातून सौंदर्याचे चमत्कार घडविले, रंगांची माया उभी केली आणि स्वप्नसृष्टीतच आढळेल असे तलम पोत आपल्या पार्थिव हातांनी विणले . या सर्वांच्यामागे सहस्रावधी वर्षांचा हा बुद्धीप्रतिभेचा दुपदरी हिंदू प्राणस्वर होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा