विवेकानंद अमृत ३२५
हिंदुस्थानातील सामाजिक नियमांमध्ये कालानुरूप मोठे बदल झाले आहेत . मूलतः हे नियम ही एका मोठ्या रचनेची बीजे या स्वरुपात होते . ही रचना कालपटावर हळूहळू उलगडणार होती . प्राचीन भारतीय ऋषींची दृष्टी इतके दूरचे पाहत असे की, त्यांच्या द्रष्टेपणाचे गुणग्रहण करता येण्यासाठी जगाला अजून अनेक शतके लागतील .
हिंदुस्थानातील सामाजिक नियमांमध्ये कालानुरूप मोठे बदल झाले आहेत . मूलतः हे नियम ही एका मोठ्या रचनेची बीजे या स्वरुपात होते . ही रचना कालपटावर हळूहळू उलगडणार होती . प्राचीन भारतीय ऋषींची दृष्टी इतके दूरचे पाहत असे की, त्यांच्या द्रष्टेपणाचे गुणग्रहण करता येण्यासाठी जगाला अजून अनेक शतके लागतील .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा