विवेकानंद अमृत ३१६
गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळवली पाहिजे . आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम पोषण केले पाहिजे . त्यांच्या सुखसोयीकडे लक्ष दिले पाहिजे . शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत . एवढेही तुम्ही करू शकला नाहीत तर मग स्वतःला माणूस कसले म्हणविता ? तुम्ही साधे गृहस्थधर्मी सुद्धा नाही; मग मोक्षाच्या पोकळ गोष्टी कशासाठी ?
गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळवली पाहिजे . आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम पोषण केले पाहिजे . त्यांच्या सुखसोयीकडे लक्ष दिले पाहिजे . शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत . एवढेही तुम्ही करू शकला नाहीत तर मग स्वतःला माणूस कसले म्हणविता ? तुम्ही साधे गृहस्थधर्मी सुद्धा नाही; मग मोक्षाच्या पोकळ गोष्टी कशासाठी ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा