विवेकानंद अमृत ३२२
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्राणतत्व असते . बाह्यतः दिसणारा माणूस हा त्या तत्वाची एक अभिव्यक्ती असते . जणू त्याच्या रूपाने, त्याच्या भाषेतून ते अमूर्त तत्व व्यक्त होऊ पाहत असते . तसेच प्रत्येक राष्ट्राला सुद्धा एक प्राणभूत राष्ट्रीय तत्व असते . ज्या दिवशी त्या प्राणभूत तत्वाची जगाला असलेली आवश्यकता संपेल त्याचवेळी त्या राष्ट्राचे अस्तित्वही संपेल . अंतर्बाह्य दुःखदारिद्र्य, अत्याचार यांनी पिडलेले असूनही हिंदुस्थान अजून जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे याचे कारणच हे की, त्याच्या प्राणभूत तत्वाची जगाला अद्याप आवश्यकता आहे .
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्राणतत्व असते . बाह्यतः दिसणारा माणूस हा त्या तत्वाची एक अभिव्यक्ती असते . जणू त्याच्या रूपाने, त्याच्या भाषेतून ते अमूर्त तत्व व्यक्त होऊ पाहत असते . तसेच प्रत्येक राष्ट्राला सुद्धा एक प्राणभूत राष्ट्रीय तत्व असते . ज्या दिवशी त्या प्राणभूत तत्वाची जगाला असलेली आवश्यकता संपेल त्याचवेळी त्या राष्ट्राचे अस्तित्वही संपेल . अंतर्बाह्य दुःखदारिद्र्य, अत्याचार यांनी पिडलेले असूनही हिंदुस्थान अजून जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे याचे कारणच हे की, त्याच्या प्राणभूत तत्वाची जगाला अद्याप आवश्यकता आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा