विवेकानंद अमृत ३०७
प्रत्येक राष्ट्राला काही नियतिनियोजित कार्य असते . जगाला देण्यासारखा काही एक संदेश असतो, जीवितहेतू असतो . म्हणून सर्वांत प्रथम आपण आपल्या वंशाचे जीवितकार्य काय, त्याला नियतीने कोणते काम योजून दिले आहे, राष्ट्रांच्या मांदियाळीत त्याचे स्थान काय, भिन्न भन्न वंशाच्या ऐक्यासाठी तो काय योगदान करू शकेल हे समजून घेतले पाहिजे .
प्रत्येक राष्ट्राला काही नियतिनियोजित कार्य असते . जगाला देण्यासारखा काही एक संदेश असतो, जीवितहेतू असतो . म्हणून सर्वांत प्रथम आपण आपल्या वंशाचे जीवितकार्य काय, त्याला नियतीने कोणते काम योजून दिले आहे, राष्ट्रांच्या मांदियाळीत त्याचे स्थान काय, भिन्न भन्न वंशाच्या ऐक्यासाठी तो काय योगदान करू शकेल हे समजून घेतले पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा