रविवार, १ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०१

                     विवेकानंद अमृत ३०१

     हिंदूंचे म्हणणे असे असते की, राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य या चांगल्या गोष्टी आहेत हे खरे; पण आत्मिक स्वातंत्र्य, मुक्ती ही सर्वांत सत्य गोष्ट आहे . हाच आमचा जीवनहेतू . याबाबत वैदिक, जैन, बौद्ध, अद्वैती, विशिष्ट अद्वैती किंवा द्वैती कुणीही घ्या . सर्वांचे अगदी एकमत असेल .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा