बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१८

                           विवेकानंद अमृत ३१८

     सुख कोणत्याही जगातले असो : ते केव्हातरी संपतेच . ते काही शाश्वत सुख नाही . म्हणून मनुष्याने मुक्त होण्याची आकांक्षा धरली पाहिजे, शरिराची गुलामी झुगारून दिली पाहिजे . हा मोक्षमार्ग तुम्हाला फक्त हिंदुस्थानातच सापडेल, अन्यत्र नाही .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा