मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२४

                        विवेकानंद अमृत ३२४

     हिंदुस्थानची अवनती झाली याचे कारण पूर्वजांनी घालून दिलेले नीतिनियम वाईट होते हे नसून त्या नियमांची परिणामकारकता सिद्ध होण्याइतका अवधी मिळू शकला नाही हे होय . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा