सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१७

                        विवेकानंद अमृत ३१७

     अहिंसा योग्यच आहे . दुष्टतेचा प्रतिरोध करू नये हे एक महान सत्य आहे . पण हिंदू शास्त्रे म्हणतात, " तू गृहस्थ आहेस. कुणीतरी तुझ्या थोबाडीत ठेऊन दिली आणि त्याचा तू प्रतिकार केलास नाहीस, जेवढ्यास तेवढा बदल घेतला नाहीस तर तू खरोखर पापी माणूस आहेस ."  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा