विवेकानंद अमृत ३०८
केवळ वैदिक धर्मानेच चार पुरुषार्थांची मांडणी केली . धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांच्या आधारे सामाजिक नीतीनियमांची रचना केली . बुद्ध आपल्या विनाशाला कारणीभूत झाला आणि ख्रिस्त ग्रीस तसेच रोमच्या विनाशाला कारणीभूत झाला . नंतर यथावकाश सुदैवाने युरोपीय हे प्रोटेस्टंट बनले . पोपच्या माध्यमाने त्यांच्यावर लादली गेलेली ख्रिस्ताची शिकवणूक त्यांनी झुगारून दिली आणि सुटकेचा निःश्वास सोडला .
केवळ वैदिक धर्मानेच चार पुरुषार्थांची मांडणी केली . धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांच्या आधारे सामाजिक नीतीनियमांची रचना केली . बुद्ध आपल्या विनाशाला कारणीभूत झाला आणि ख्रिस्त ग्रीस तसेच रोमच्या विनाशाला कारणीभूत झाला . नंतर यथावकाश सुदैवाने युरोपीय हे प्रोटेस्टंट बनले . पोपच्या माध्यमाने त्यांच्यावर लादली गेलेली ख्रिस्ताची शिकवणूक त्यांनी झुगारून दिली आणि सुटकेचा निःश्वास सोडला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा