मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१०

                         विवेकानंद अमृत ३१०

गेली सहस्र वर्षे हा देश कृष्ण भगवानांच्या प्रार्थनांनी दुमदुमत आहे . पण भगवंत प्रार्थना ऐकायला तयारच नाहीत . का ऐकावे त्यांनी तुमचे ? मूर्खांचे गाऱ्हाणे जर माणसे सुद्धा ऐकत नाहीत तर मग परमेश्वराने तरी ते का ऐकावे? आता एकाच मार्ग आहे: भगवंताचे गीतेतील शब्द ध्यानी घेणे 


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ न एतद् त्वय्युपपद्यते | 

पार्था दौर्बल्य टाकून दे . 


तस्मात्वमुत्तिष्ठ यशोलभस्व | 

 म्हणून उठ आणि यश, कीर्ती संपादन कर .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा