विवेकानंद अमृत ३१०
गेली सहस्र वर्षे हा देश कृष्ण भगवानांच्या प्रार्थनांनी दुमदुमत आहे . पण भगवंत प्रार्थना ऐकायला तयारच नाहीत . का ऐकावे त्यांनी तुमचे ? मूर्खांचे गाऱ्हाणे जर माणसे सुद्धा ऐकत नाहीत तर मग परमेश्वराने तरी ते का ऐकावे? आता एकाच मार्ग आहे: भगवंताचे गीतेतील शब्द ध्यानी घेणे
पार्था दौर्बल्य टाकून दे .
म्हणून उठ आणि यश, कीर्ती संपादन कर .
गेली सहस्र वर्षे हा देश कृष्ण भगवानांच्या प्रार्थनांनी दुमदुमत आहे . पण भगवंत प्रार्थना ऐकायला तयारच नाहीत . का ऐकावे त्यांनी तुमचे ? मूर्खांचे गाऱ्हाणे जर माणसे सुद्धा ऐकत नाहीत तर मग परमेश्वराने तरी ते का ऐकावे? आता एकाच मार्ग आहे: भगवंताचे गीतेतील शब्द ध्यानी घेणे
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ न एतद् त्वय्युपपद्यते |
तस्मात्वमुत्तिष्ठ यशोलभस्व |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा