शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२०

                        विवेकानंद अमृत ३२०

     अमुक एक सद्गुण ही काही कोण्या एका राष्ट्राची मक्तेदारी होऊ शकत नाही . तरीही व्यक्तींच्याबाबत जसे असते तसे राष्ट्रांच्याहीबाबत असते . म्हणजे काही राष्ट्रांमध्ये, काही विशिष्ट गुणांचा विशेष परिपोष झालेला आपल्याला आढळून येतो .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा