रविवार, १ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०२

                       विवेकानंद अमृत ३०२

     एखाद्या राष्ट्राच्या जीवनहेतूला ज्यांच्या अभावामुळे धक्का पोचत नाही असे कोणतेही हक्क तुम्ही त्या राष्ट्राकडून काढून घ्या, किंबहुना असे सगळेच हक्क काढून घ्या, ते राष्ट्र तक्रार करणार नाही . पण त्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व ज्यांत साठविलेले आहे अशा गोष्टींवर तुम्ही छोटासा जरी आघात केलात तरी ते राष्ट्र प्रचंड सामर्थ्यानिशी प्रतिकारार्थ सिद्ध होईल . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा