विवेकानंद अमृत २११
हिंदुस्थानात शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली . अहंमन्य वृत्तीने आणि राजसत्तेच्या बळावर काही मूठभर माणसांनी येथील सर्वसामान्य माणसांना अमोल विचारधनापासून वंचित ठेवले . हिंदुस्थानचे उत्थान पुनश्च एकवार घडवायचे असेल तर बहुजनसमाजात फार मोठा शिक्षणाचा प्रसार करायला हवा .
हिंदुस्थानात शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली . अहंमन्य वृत्तीने आणि राजसत्तेच्या बळावर काही मूठभर माणसांनी येथील सर्वसामान्य माणसांना अमोल विचारधनापासून वंचित ठेवले . हिंदुस्थानचे उत्थान पुनश्च एकवार घडवायचे असेल तर बहुजनसमाजात फार मोठा शिक्षणाचा प्रसार करायला हवा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा