शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२४

                         विवेकानंद अमृत २२४

     आळशी, निष्क्रिय, भोगाची लालसा धरणारे लोक जगात टिकतील तरी किती दिवस ? प्रथम पाश्चात्य जगाचा प्रवास करा . पहा आणि मग माझ्या विधानाला विरोध करा . पाश्चात्य माणसे किती उद्यमशील, कार्यनिष्ठ आहेत पहा ! जणू चैतन्याची, रजोगुणाची मूर्तरुपेच ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा