मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३५

                   विवेकानंद अमृत २३५

     पूर्वजांनी मांडलेल्या ईश्वरविषयक कल्पना निरर्थक म्हणून टाकून देण्याऐवजी त्यांतील सत्याचा शोध आपल्या ऋषींनी सुरु केला . परिणाम असा झाला की वेदांत-तत्वज्ञानाला जुनी दैवते, एकेश्वर, विश्वाचा स्वामी यांचा शोध करता करता श्रेष्ठ-श्रेष्ठतर तत्वे गवसत गेली . अद्वैत-सिद्धांताचा शोध लागला. चराचरात त्यांना एकल्या एक परब्रह्माचा साक्षात्कार झाला . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा