शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१८

                        विवेकानंद अमृत २१८

     आपल्यापैकी ज्यांना परमहंसपदी पोहोचावेसे वाटते, पण त्यासाठी अद्याप सिद्धता झाली नाही अशांनी प्रथम रजोगुणाची - संतत कर्माची साधना केली पाहिजे . तेच त्यांना लाभदायक आहे . रजोगुणातून पार झाल्याशिवाय पूर्ण सत्वगुणाची प्राप्ती होणे कसे शक्य आहे ? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा