मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१३

                       विवेकानंद अमृत २१३

     आपल्या उपेक्षित बांधवांना आज हवी आहे ती केवळ प्रेरणा ! मग बाकीचे सारे आपोआप घडून येईल . आपण केवळ रसायने एकत्र करूया . त्यातून स्फटिक रचनांची किमया आपोआप घडून येईल . आज जर या देशात खरेच काही करायला हवे असेल तर ते श्रेष्ठ प्रेरणांचे संचरण ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा