गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१६

                        विवेकानंद अमृत २१६

     प्रत्येक प्रश्नाच्या थेट मुळाशी जायला हवे . त्याला मी खरी सुधारणा म्हणेन . तेथे भिडा, तेथे वणवा धगधगू द्या, त्या ज्वाळा वर जाऊ देत . मग पहा सारे हिंदुराष्ट्र कसे पेटून उठते ते ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा