विवेकानंद अमृत २२१
लहान मुलाला काही आपण संन्यासधर्म शिकवू शकत नाही . त्यागाचा उपदेश करू शकत नाही . लहान मूल हे मुळातच आशावादी असते . त्याची इंद्रिये त्याचे लळे हेच त्याचे जीवन . सर्व समाजांमध्ये अशी बालवत असलेली माणसे असतात . काही सुख-आनंदाचा अनुभव त्यांना आवश्यकच असतो .
लहान मुलाला काही आपण संन्यासधर्म शिकवू शकत नाही . त्यागाचा उपदेश करू शकत नाही . लहान मूल हे मुळातच आशावादी असते . त्याची इंद्रिये त्याचे लळे हेच त्याचे जीवन . सर्व समाजांमध्ये अशी बालवत असलेली माणसे असतात . काही सुख-आनंदाचा अनुभव त्यांना आवश्यकच असतो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा