विवेकानंद अमृत २२८
अनिष्टाविरुद्धची लढाई ही फार सापेक्ष आहे . वस्तुनिष्ठ नाही . आपण कितीही बढाया मारल्या तरी अनिष्टाविरुद्धची लढाई ही आपल्या शिक्षणासाठी आहे . या विचाराने आपल्या मनाला स्वस्थता यायला पाहिजे .
अनिष्टाविरुद्धची लढाई ही फार सापेक्ष आहे . वस्तुनिष्ठ नाही . आपण कितीही बढाया मारल्या तरी अनिष्टाविरुद्धची लढाई ही आपल्या शिक्षणासाठी आहे . या विचाराने आपल्या मनाला स्वस्थता यायला पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा