मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२८

                      विवेकानंद अमृत २२८

     अनिष्टाविरुद्धची लढाई ही फार सापेक्ष आहे . वस्तुनिष्ठ नाही . आपण कितीही बढाया मारल्या तरी अनिष्टाविरुद्धची लढाई ही आपल्या शिक्षणासाठी आहे . या विचाराने आपल्या मनाला स्वस्थता यायला पाहिजे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा