विवेकानंद अमृत २२३
हिंदुस्थानात रजोगुण जणू अस्तित्वातच नाही . तीच गोष्ट पाश्चात्य देशात सत्वगुणाबाबत आहे . त्यामुळे पाश्चात्य देशांत हिंदुस्थानाकडून सत्वाचे अध्यात्मिकतेचे प्रवाह पोहोचायला हवेत हे निःसंशय खरे आहे . आणि दुसरीकडे हेही खरे आहे की, जोवर आम्ही रजोगुणांच्या सहाय्याने आमच्या तमोगुणावर मात करत नाही, तोवर आमचे आदिभौतिक कल्याण होण्याची सुतराम शक्यता नाही .
हिंदुस्थानात रजोगुण जणू अस्तित्वातच नाही . तीच गोष्ट पाश्चात्य देशात सत्वगुणाबाबत आहे . त्यामुळे पाश्चात्य देशांत हिंदुस्थानाकडून सत्वाचे अध्यात्मिकतेचे प्रवाह पोहोचायला हवेत हे निःसंशय खरे आहे . आणि दुसरीकडे हेही खरे आहे की, जोवर आम्ही रजोगुणांच्या सहाय्याने आमच्या तमोगुणावर मात करत नाही, तोवर आमचे आदिभौतिक कल्याण होण्याची सुतराम शक्यता नाही .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा