विवेकानंद अमृत २२७
जगाच्या इतिहासाकडे पाहिले तर ध्यानात येते की, आततायी सुधारणावाद्यांना नेहमीच पराभव पत्करावा लागला आहे . अमेरिकेत गुलामगिरी विरुद्ध जे युद्ध झाले ते स्वातंत्र्य आणि न्याय यांसाठी झालेले सर्वांत मोठे युद्ध म्हणावे लागेल. त्याचा परिणाम काय झाला ? वर्णयुद्धाच्या पूर्वी गुलामांची जी स्थिती होती त्यापेक्षा आता वाईट स्थिती आहे .
जगाच्या इतिहासाकडे पाहिले तर ध्यानात येते की, आततायी सुधारणावाद्यांना नेहमीच पराभव पत्करावा लागला आहे . अमेरिकेत गुलामगिरी विरुद्ध जे युद्ध झाले ते स्वातंत्र्य आणि न्याय यांसाठी झालेले सर्वांत मोठे युद्ध म्हणावे लागेल. त्याचा परिणाम काय झाला ? वर्णयुद्धाच्या पूर्वी गुलामांची जी स्थिती होती त्यापेक्षा आता वाईट स्थिती आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा