विवेकानंद अमृत २२२
त्यागाशिवाय शांती कोणाला प्राप्त झाली आहे ? पारलौकिक हितापुढे ऐहिक हित हे नगण्य आहे हे खरेच . त्याविषयी शंका नाही . सत्वगुणाइतकेच, संपूर्ण चित्तशुद्धीइतके सामर्थ्यशाली दुसरे काय आहे ? आत्मज्ञानापुढे अन्य सर्व प्रकारचे ज्ञान हे तुच्छ आहे .
त्यागाशिवाय शांती कोणाला प्राप्त झाली आहे ? पारलौकिक हितापुढे ऐहिक हित हे नगण्य आहे हे खरेच . त्याविषयी शंका नाही . सत्वगुणाइतकेच, संपूर्ण चित्तशुद्धीइतके सामर्थ्यशाली दुसरे काय आहे ? आत्मज्ञानापुढे अन्य सर्व प्रकारचे ज्ञान हे तुच्छ आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा