शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३१

                        विवेकानंद अमृत २३१

     सुधारणावादी पंथ हा केवळ सुधारणा करण्यातच गुंतला तर त्याचे अस्तित्वच कालांतराने पुसले जाईल . प्रत्यक्ष प्राणचैतन्याची ओळख त्या पंथाला झाली असेल तरच तो जगेल . एकदा आवश्यक सुधारणा झाली की, त्या समाजातील विधायक शक्तीला, बलस्थानांना आवाहन केले पाहिजे . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा