विवेकानंद अमृत २३१
सुधारणावादी पंथ हा केवळ सुधारणा करण्यातच गुंतला तर त्याचे अस्तित्वच कालांतराने पुसले जाईल . प्रत्यक्ष प्राणचैतन्याची ओळख त्या पंथाला झाली असेल तरच तो जगेल . एकदा आवश्यक सुधारणा झाली की, त्या समाजातील विधायक शक्तीला, बलस्थानांना आवाहन केले पाहिजे .
सुधारणावादी पंथ हा केवळ सुधारणा करण्यातच गुंतला तर त्याचे अस्तित्वच कालांतराने पुसले जाईल . प्रत्यक्ष प्राणचैतन्याची ओळख त्या पंथाला झाली असेल तरच तो जगेल . एकदा आवश्यक सुधारणा झाली की, त्या समाजातील विधायक शक्तीला, बलस्थानांना आवाहन केले पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा