विवेकानंद अमृत २१७
योग म्हणजे ईश्वराशी मिळून जाणे . भोगवासना जर अतृप्त राहिल्या तर ईश्वराशी मीलन शक्य तरी आहे काय ? सर्व सुखे, सर्व वासना, तुच्छ वाटू लागल्याशिवाय वैराग्य किंवा वासनारहित अवस्था येणार कशी ? आणि वैराग्य नसेल तर संन्यासाची तरी अपेक्षा धरावी कशी ?
योग म्हणजे ईश्वराशी मिळून जाणे . भोगवासना जर अतृप्त राहिल्या तर ईश्वराशी मीलन शक्य तरी आहे काय ? सर्व सुखे, सर्व वासना, तुच्छ वाटू लागल्याशिवाय वैराग्य किंवा वासनारहित अवस्था येणार कशी ? आणि वैराग्य नसेल तर संन्यासाची तरी अपेक्षा धरावी कशी ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा