गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१५

                      विवेकानंद अमृत २१५

     आपल्या धर्माला दोषी ठरवू नका . दोन-चार मूर्तींची पूजा केली वा न केली यामुळे काही फरक पडत नाही . मुळातला दोष आहे तो असा की, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये खरा देश आहे; तो आपला पुरुषार्थ, आपली अस्मिता विसरला आहे . चैतन्याला फुंकर घातली पाहिजे - जागविले पाहिजे ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा