बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३६

                         विवेकानंद अमृत २३६

     उपनिषदांच्या कर्त्यांना परमेश्वराविषयींच्या जुन्या प्रचलित कल्पना या तत्कालीन विकसित नितीनियमांशी जुळणाऱ्या नव्हत्या हे त्यांना कळत होते . नास्तिक जे प्रतिपादन करत होते त्यात सत्याचा पुष्कळच अंश होता हेही ते जाणून होते . पण त्यांना हेही ठाऊक होते की, नव्याला जुन्याशी बांधणारा परंपरेचा धागा तोडून टाकला तर नवसमाजरचनेची सारी स्वप्ने फोल होतील . त्या धाग्यावाचून सारे मोती विखरून जातील . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा