विवेकानंद अमृत १५४
आपल्या धर्मातून दूर गेलेल्या या लोकांसाठी आम्ही आसवे ढाळीत आहोत . पण आधी आम्ही त्यांच्यासाठी काय केले ? आम्ही ह्यापासून काही बोध घेतला आहे का ? सत्याची धर्मदिवी आम्ही खरोखर हाती घेतली होती काय ? किती काळपर्यंत आम्ही तिच्या प्रकाशात प्रवास केला ?
आपण आपल्या धर्मांतरित बांधवांना जेव्हा मदत करायला हवी होती तेव्हा केली नाही . हेच आमचे महापाप आहे . म्हणून दोष द्यायचा तर तो इतर कोणाला नव्हे - आपल्या कर्माला दिला पाहिजे .
आपल्या धर्मातून दूर गेलेल्या या लोकांसाठी आम्ही आसवे ढाळीत आहोत . पण आधी आम्ही त्यांच्यासाठी काय केले ? आम्ही ह्यापासून काही बोध घेतला आहे का ? सत्याची धर्मदिवी आम्ही खरोखर हाती घेतली होती काय ? किती काळपर्यंत आम्ही तिच्या प्रकाशात प्रवास केला ?
आपण आपल्या धर्मांतरित बांधवांना जेव्हा मदत करायला हवी होती तेव्हा केली नाही . हेच आमचे महापाप आहे . म्हणून दोष द्यायचा तर तो इतर कोणाला नव्हे - आपल्या कर्माला दिला पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा