विवेकानंद अमृत १६७
प्राचीन भूतकाळात आपल्या देशाने आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठी झेप घेतली होती . आज आपल्या मनःचक्षुंपुढे तो प्राचीन इतिहास अवश्य आणूया . पण एक धोका मात्र ध्यानी घेतला पाहिजे . गतवैभवाच्या स्मरणातच जर आम्ही संतुष्ट होऊन राहिलो, पूर्वजांच्या पराक्रमाची पोकळ बढाई मारत राहिलो तर पुरुषार्थ आणि प्रेरणेची भावनाच आपल्या मनातून नाहीशी होईल . ते कटाक्षाने टाळले पाहिजे .
प्राचीन भूतकाळात आपल्या देशाने आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठी झेप घेतली होती . आज आपल्या मनःचक्षुंपुढे तो प्राचीन इतिहास अवश्य आणूया . पण एक धोका मात्र ध्यानी घेतला पाहिजे . गतवैभवाच्या स्मरणातच जर आम्ही संतुष्ट होऊन राहिलो, पूर्वजांच्या पराक्रमाची पोकळ बढाई मारत राहिलो तर पुरुषार्थ आणि प्रेरणेची भावनाच आपल्या मनातून नाहीशी होईल . ते कटाक्षाने टाळले पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा