सोमवार, २९ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७७

                      विवेकानंद अमृत १७७ 

     आपल्याला जर खरे काही हवे असेल, तर ती चित्तशुद्धी . ती कशी मिळेल ? प्रथम विराटाची पूजा करा . आपल्या भोवतालच्या सर्वात त्या विराटला पहा . मनुष्यमात्र आणि प्राणिमात्र, आपले सर्व देशबांधव ही आपली दैवते आहेत . सर्वप्रथम त्याची पूजा करा .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा