मंगळवार, १६ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६५

                           विवेकानंद अमृत १६५ 

     एक हजार वर्षांची गुलामगिरी आपल्या वाट्याला आली . आपण इतर देशांमध्ये काय चालले आहे ते पाहिले नाही, भोवतालच्या घडामोडींची दखल घेतली नाही हे हिंदूंच्या अवनतीचे कारण आहे . त्याची पुरेशी शिक्षा आपण भोगली आहे . आता त्याच चुका पुन्हा करायला नकोत . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा