विवेकानंद अमृत १७१
पुन्हा पुन्हा या देशाला ग्लानी आलेली आहे . आणि पुन्हा पुन्हा भगवंताने या भूमीला संजीवनी देण्यासाठी जन्म घेतला आहे .
मृत व्यक्ती कधीही परत येत नाहीत . गेलेला दिवस कधीही परत येत नाही . भरतीची एकदा येउन गेलेली लाट पुन्हा येत नाही . एकदा त्याग केलेल्या शरीरात तोच जीव पुन्हा येत नाही . तेव्हा मृत भूतकाळाचे पूजन करण्यापेक्षा हे बंधो ! या चैतन्यमय वर्तमानाचे पूजन करण्यासाठी तुला साद घालीत आहोत . जे घडून गेले त्याच्याविषयी शोक करणे आता पुरे . आता नव्या उभारीने कामाला लागू या . हरवलेले, उध्वस्त झालेले रस्ते शोधून काय उपयोग ? आता नवे प्रशस्त राजमार्ग खुले झाले आहेत .
पुन्हा पुन्हा या देशाला ग्लानी आलेली आहे . आणि पुन्हा पुन्हा भगवंताने या भूमीला संजीवनी देण्यासाठी जन्म घेतला आहे .
मृत व्यक्ती कधीही परत येत नाहीत . गेलेला दिवस कधीही परत येत नाही . भरतीची एकदा येउन गेलेली लाट पुन्हा येत नाही . एकदा त्याग केलेल्या शरीरात तोच जीव पुन्हा येत नाही . तेव्हा मृत भूतकाळाचे पूजन करण्यापेक्षा हे बंधो ! या चैतन्यमय वर्तमानाचे पूजन करण्यासाठी तुला साद घालीत आहोत . जे घडून गेले त्याच्याविषयी शोक करणे आता पुरे . आता नव्या उभारीने कामाला लागू या . हरवलेले, उध्वस्त झालेले रस्ते शोधून काय उपयोग ? आता नवे प्रशस्त राजमार्ग खुले झाले आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा