विवेकानंद अमृत १५९
तुम्ही भूमीत एखादे बीज रोवले; त्याला पुरेशी माती, हवा, पाणी दिलेत की त्याचा महाकाय वृक्ष बनतो . त्याची माती बनते का ? पाणी बनते का ? पंचमहाभूताकडून हवे ते घेत त्या बीजाचे रोप होते . त्या रोपाचा त्याच्या बीजस्वभावानुसार वृक्ष होतो . आपण त्या वृक्षासारखे असले पाहिजे .
तुम्ही भूमीत एखादे बीज रोवले; त्याला पुरेशी माती, हवा, पाणी दिलेत की त्याचा महाकाय वृक्ष बनतो . त्याची माती बनते का ? पाणी बनते का ? पंचमहाभूताकडून हवे ते घेत त्या बीजाचे रोप होते . त्या रोपाचा त्याच्या बीजस्वभावानुसार वृक्ष होतो . आपण त्या वृक्षासारखे असले पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा