गुरुवार, ४ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५३

                      विवेकानंद अमृत १५३ 

     खरे तर प्रत्येकाच्या शरीरातून असंख्य रोगजंतू सारखे संचार करीत असतात . पण शरीर बलवान असते तोवर ते त्यांना दाद देत नाही . शरीर दुर्बल होते तेव्हाच जंतू त्याचा ताबा घेतात आणि रोग उत्पन्न करतात . राष्ट्राचेही तसेच आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा