विवेकानंद अमृत १५३
खरे तर प्रत्येकाच्या शरीरातून असंख्य रोगजंतू सारखे संचार करीत असतात . पण शरीर बलवान असते तोवर ते त्यांना दाद देत नाही . शरीर दुर्बल होते तेव्हाच जंतू त्याचा ताबा घेतात आणि रोग उत्पन्न करतात . राष्ट्राचेही तसेच आहे .
खरे तर प्रत्येकाच्या शरीरातून असंख्य रोगजंतू सारखे संचार करीत असतात . पण शरीर बलवान असते तोवर ते त्यांना दाद देत नाही . शरीर दुर्बल होते तेव्हाच जंतू त्याचा ताबा घेतात आणि रोग उत्पन्न करतात . राष्ट्राचेही तसेच आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा