सोमवार, १ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५०

                          विवेकानंद अमृत १५०

     थोडे पाश्चिमात्य जगातले ज्ञान मिळाले की, ' पी हळद आणि हो गोरी ' या न्यायाने आपल्याकडचा माणूस स्वतःला सर्वज्ञ समजू लागतो . तो आपल्या प्राचीन ऋषीमुनींची टिंगल करतो . सर्व हिंदू विचार म्हणजे एक थोतांड आहे, बालिश बडबड आहे असे त्याला वाटू लागते . आणि धर्म म्हणजे चार खुळ्या लोकांच्या अंधश्रद्धांचे गाठोडे आहे असे तो बरळत सुटतो . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा