रविवार, २१ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७०

                     विवेकानंद अमृत १७० 

     ज्या शक्तीच्या पहिल्या हुंकाराचे पडसाद चारी खंडात घुमले, तिच्या परमसामर्थ्याची कल्पना तर करून पहा . मिथ्या कल्पना, मानसिक दौर्बल्य आणि मत्सरी वृत्ती हे गुलामांचे गुणधर्म आहेत . फेकून दे ते, आणि नव्या उभारणीच्या या विराट चक्राला तुझ्या हाताने गती मिळू दे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा