बुधवार, १९ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३८

                      विवेकानंद अमृत १३८ 

     जो अध्यात्मविद्या देतो तो ते दान घेणाऱ्या जीवाची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करतो . जो भौतिकविद्या देतो तो ती विद्या घेनारयांना अध्यात्मविद्येचे दालन खुले करून देतो . त्यामुळे या दोन दानाच्या तुलनेत अन्य दाने- अगदी जीवनदानसुद्धा- कमी प्रतीचे ठरते . म्हणून आध्यात्मिक आणि भौतिक विद्येचे दान करण्यास शिकणे हे फार महत्वाचे आहे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा