विवेकानंद अमृत १३२
आपल्या प्राचीन ग्रंथात अध्यात्माची जी रत्ने साठविली आहेत आणि ज्यांवर मुठभर लोकांची मालकी आहे ती रत्ने अरण्यात आणि मठात कोंडून पडली आहेत . ती बाहेर काढली पाहिजेत . संस्कृत भाषेच्या पोलादी पेटिकेत ती बंदिस्त आहेत . ती बाहेर काढून लोकभाषांमध्ये आणली पाहिजेत . घराघरातून पोहोचविली पाहिजेत .
आपल्या प्राचीन ग्रंथात अध्यात्माची जी रत्ने साठविली आहेत आणि ज्यांवर मुठभर लोकांची मालकी आहे ती रत्ने अरण्यात आणि मठात कोंडून पडली आहेत . ती बाहेर काढली पाहिजेत . संस्कृत भाषेच्या पोलादी पेटिकेत ती बंदिस्त आहेत . ती बाहेर काढून लोकभाषांमध्ये आणली पाहिजेत . घराघरातून पोहोचविली पाहिजेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा