गुरुवार, २० जून, २०१३

विवेकानंद अमृत १३९

                       विवेकानंद अमृत १३९ 

      आपण खरे धैर्यशील आणि कणखर निश्चयाचे असू आणि सर्वान्तःकरणाने कामाला लागू, तर येत्या पंचवीस वर्षात सर्व प्रश्नांची उकल होईल आणि ज्याच्याशी झुंज घ्यावी लागेल असे काहीही प्रतिकूल शिल्लक राहणार नाही . सारे भारतीय विश्व पुनश्च आर्य होईल . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा