शुक्रवार, २८ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४६

                   विवेकानंद अमृत १४६ 

     आपण एकत्र येऊ शकत नाही . परस्परांवर प्रेम करू शकत नाही . पराकाष्ठेचे स्वार्थी झालो आहोत आपण ! चार माणसे एकत्र जमलो तर लगेच आपण परस्परांचा द्वेष करू लागतो, तिरस्कार करू लागतो . 
     त्या निंद्य मत्सरबुद्धीचा त्याग करा . ते कुत्र्यामांजरासारखे परस्परांवर गुरगुरणे, भुंकणे सोडून द्या . शुद्ध हेतूसाठी, शुद्ध साधनांसह अचल धैर्याने कार्य करण्यास सिद्ध व्हा .   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा