विवेकानंद अमृत १३७
जो अध्यात्मज्ञान देतो, तो मनुष्यजातीचा फार श्रेष्ठ हितकर्ता होय . म्हणून आपण पाहतो की, श्रेष्ठ महात्म्यांनी सामान्य माणसाच्या आध्यात्मिक गरजा भागविण्याकडे लक्ष केंद्रित केले . कारण अध्यात्म हाच जीवनाचा पाया आहे . आध्यात्मिकदृष्ट्या समर्थ आणि संपन्न व्यक्ती ही तिची इच्छा असेल तर इतर कोणत्याही क्षेत्रात जयस्वी ठरू शकते . इतकेच काय, मनुष्याच्या भौतिक गरजा सुद्धा आध्यात्मिक शक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत .
जो अध्यात्मज्ञान देतो, तो मनुष्यजातीचा फार श्रेष्ठ हितकर्ता होय . म्हणून आपण पाहतो की, श्रेष्ठ महात्म्यांनी सामान्य माणसाच्या आध्यात्मिक गरजा भागविण्याकडे लक्ष केंद्रित केले . कारण अध्यात्म हाच जीवनाचा पाया आहे . आध्यात्मिकदृष्ट्या समर्थ आणि संपन्न व्यक्ती ही तिची इच्छा असेल तर इतर कोणत्याही क्षेत्रात जयस्वी ठरू शकते . इतकेच काय, मनुष्याच्या भौतिक गरजा सुद्धा आध्यात्मिक शक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा