विवेकानंद अमृत १३०
भगवान बुद्ध लोकांची भाषा बोलत आणि लोकांना ती भाषा उमजे . त्यामुळे श्रेष्ठ धर्मतत्वांचा प्रसार वेगाने आणि सर्वदूर झाला हे खरेच . पण त्यासोबत संस्कृतचा प्रसार होणे सुद्धा आवश्यक होते . ज्ञानाचा प्रसार झाला पण त्याबरोबर संस्कृतीचा प्रसार झाला नाही . संस्कृतीमध्ये आक्रमणाशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य असते, निव्वळ ज्ञानात नसते .
भगवान बुद्ध लोकांची भाषा बोलत आणि लोकांना ती भाषा उमजे . त्यामुळे श्रेष्ठ धर्मतत्वांचा प्रसार वेगाने आणि सर्वदूर झाला हे खरेच . पण त्यासोबत संस्कृतचा प्रसार होणे सुद्धा आवश्यक होते . ज्ञानाचा प्रसार झाला पण त्याबरोबर संस्कृतीचा प्रसार झाला नाही . संस्कृतीमध्ये आक्रमणाशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य असते, निव्वळ ज्ञानात नसते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा